Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: वैद्य विष्णू देविदास सावंत
आपण पाहिले की, वसंत ऋतूत शरीरातील ‘कफ’ वितळून पचनशक्ती मंदावते आणि सर्दी-खोकल्यासारखे आजार वाढतात. या कफाला नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच पचन सुधारण्यासाठी आपला आहार कसा असावा, हे आज आपण पाहणार आहोत. आयुर्वेदानुसार, वसंत ऋतूत आहार पचायला हलका (लघु), कोरडा (रूक्ष) आणि उष्ण असावा. तसेच, कडू, तिखट आणि तुरट चवीच्या पदार्थांचा आहारात समावेश वाढवावा. वसंत ऋतूत हे नक्की खा धान्य (Grains) : नवीन धान्य पचायला जड आणि कफ वाढवणारे असते. त्यामुळे या दिवसांत एक वर्ष जुने धान्य वापरावे. गहू आणि तांदळापेक्षा ज्वारी, बाजरी आणि बार्ली (यव) यांचा वापर भाकरीसाठी जास्तीत जास्त करावा. कडधान्ये आणि डाळी : मुगाची डाळ ही पचायला सर्वात हलकी…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 241
- अवांतर 171
- आरोग्य 89
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 182
- मैत्रीण 16
- ललित 501
- वास्तू आणि वेध 354
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

